इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगामआजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्याप्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलनेबीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझीमालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिलाआहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थानअधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिकवर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्यापहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिकलिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाअनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनीदेशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होताआणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतलेजातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीयअर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉललीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्याकंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधतहोत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिकलोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमापप्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्चकरूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेटचाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणिप्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणिप्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळेचाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभररुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचाअनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिलेआणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठेफलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठीलाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्यास्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणिमालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साहनिर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचेमालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणिमहिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितकेतणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्याननसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तानसामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनचआज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिकफायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता याअब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणिजिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठाब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एकजोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याचीहमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षायालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताचीकामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधीडॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आताआयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारतजागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे. इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझीआता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटचीवाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिकआक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएलएक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एकमंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमीअसते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा यालाअधिक पसंती देतात. कारणविश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्णस्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




