इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगामआजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्याप्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलनेबीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझीमालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिलाआहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थानअधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिकवर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्यापहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिकलिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाअनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनीदेशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होताआणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतलेजातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीयअर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉललीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्याकंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधतहोत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिकलोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमापप्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्चकरूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेटचाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणिप्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणिप्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळेचाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभररुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचाअनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिलेआणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठेफलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठीलाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्यास्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणिमालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साहनिर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचेमालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणिमहिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितकेतणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्याननसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तानसामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनचआज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिकफायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता याअब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणिजिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठाब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एकजोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याचीहमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षायालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताचीकामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधीडॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आताआयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारतजागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे. इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझीआता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटचीवाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिकआक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएलएक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एकमंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमीअसते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा यालाअधिक पसंती देतात. कारणविश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्णस्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.
हे पण वाचा-
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




