
नवी दिल्ली - केंद्र सरकारचा २०१६ मधील नोटाबंदीचा निर्णय वैध ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले. न्यायालयाने नोटाबंदी योग्य मानली. मोदी सरकारच्या त्या निर्णयाचा उद्देश गरीब कल्याण हाच होता, असे सांगतानाच भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
प्रसाद यांनी आज सांगितले की न्यायालयाने केंद्र सरकारचा (नोटबंदीचा) निर्णय योग्य मानून सर्व शंका-प्रश्न फेटाळले आहेत. पण काँग्रेसने नोटबंदीवरून साऱया देशभरात धुमाकूळ घातला होता. राहुल गांधींनी तर विदेशात जाऊन नोटाबंदीला विरोध करण्यात कोणतीही कसर बाकी सोडली नव्हती.
भारत आज डिजिटल व्यवहारात जगात आघाडीवर आहे असे सांगून प्रसाद म्हणाले की नोटाबंदीनंतर २ लाख ३८ हजार बनावट (शेल) कंपन्या पकडल्या गेल्या. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या २० ते ८० टक्क्यांपर्यंत ‘अनैतिक-बेकायदेशीर' क्षेत्राचा हस्तक्षेप थांबला आहे. काश्मीरमध्ये दगडफेक संपली आहे कारण दहशतवाद्यांचा काळ्या पैशाचा ओघच थांबला आहे.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाला सर्व निर्णय योग्य वाटले म्हणजे कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही ही बाब न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायमूर्ती बीव्ही नगररत्ना यांचे मत उर्वरित चार न्यायाधीशांपेक्षा वेगळे होते. पण आपल्या असहमतीची नोंद करताना त्यांनीही सरकारच्या ‘हेतू‘वर भाष्य केलेले नाही असे प्रसाद यांनी नमूद केले. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे असे म्हणता येईल की हे संपूर्ण धोरण टेरर फंडिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी केले गेले. आरबीआयशी चर्चा न केल्याचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला हेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, भाजप आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक संपली कारण दहशतवाद्यांचा निधी बंद झाला. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय योग्य वाटला आहे, म्हणजेच कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही, हे न्यायालयाने मान्य केले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




