Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला

image

रायगडमध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या सत्ता समिकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी, भाजपमध्ये वाद सुरु आहेत. याआधीच मंत्री भरत गोगावले यांनी सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला महायुतीमधून बाहेर पडण्याचा थेट इशारा दिला होता. 'भविष्यात लोकसभा, विधान परिषद निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 'त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल. महतयुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचे आहे.', असा सल्ला देखील त्यांनी मित्रपक्षांना दिला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *