T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

image

टी-२० वर्ल्ड कपच्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकात भारताने आठवा विजय मिळवलाय. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत १७५ धावा केल्या. कोलंबोच्या कठीण खेळपट्टीवर ही धावसंख्या पाकिस्तानसाठी खूपच मोठी ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. दरम्यान भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *