
आज देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन. यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून आणि सैनिकांकडून मानवंदना दिली जाते. राष्ट्रपती आणि भारतीय ध्वजाचा मान राखण्यासाठी सलाम केला जातो पण तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून केली जाणारी सलामी वेगवेगळी असते. तिनही दलांकडून वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येणाऱ्या सलामीचा अर्थ जाणून घेऊया.
भारतीय लष्कराकडून केला जाणारा सलाम
जेव्हा भारतीय सैन्यांकडून सलामी देिली जाते तेव्हा त्यांचा तळहात समोरच्या दिशेने पूर्णपणे उभा झालेला असतो. ही सलामी नेहमी त्याच हाताने केली जाते ज्याने सैनिक शस्त्र धारण करत असतो. या सलामीत हाताची बोटे सरळ असतात आणि भुवयाला किंवा टोपीच्या पट्टीला स्पर्श करतात. अशा प्रकारे सॅल्युट करणे म्हणजे सैनिक रिकाम्या हाताने असतो, त्याने शस्त्र कुठेही लपवले नाही आणि तो समोरच्या व्यक्तीला कोणताही द्वेष न करता सलाम करत असतो. पुर्णपणे उभा हात म्हणजे समोरासमोर केला जाणारा हल्ला असं समजलं जातं.
भारतीय वायूसेनेकडून केला जाणारा सलाम
भारतीय वायूसेनेची सलामी सैन्यातील सलामीपेक्षा वेगळी असून त्याचे हात जमिनीकडे 45 अंशाच्या कोनात वाकलेले असतात. Scoopwhoop वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 2006 साली भारतीय वायुसेनेने सलामीचे नवे नियम बनवले होते. सलाम करण्याच्या या पद्धतीमध्ये तळहात जमिनीपासून 45 अंशावर ठेवावा लागतो. तळहाताचा पुढचा भाग विमानासारखा वरच्या बाजूस उभा असतो. याआधी हवाई दल आणि लष्कराची सलामी सारखीच होती. वायुसेनेकडून आकाशातून हल्ला केला जातो म्हणून या सलामीत हात वरच्या बाजूला झुकलेला असतो असंही मानतात.
भारतीय नौदलाकडून केला जाणारा सलाम
लष्कराच्या तुलनेत नौदलातील सैनिकांची सलामी वेगळी असते. त्याचे हात जमिनीकडे 90 अंशाच्या कोनात वाकलेले असतात. समोरच्या व्यक्तीला ते आपला हात दाखवत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जे जवान जहाजांवर काम करतात किंवा खलाशी असतात, त्यांचे हात अनेकदा ग्रीस, तेल इत्यादींमुळे घाण राहतात, त्यामुळे ते आपले गलिच्छ हात कोणाला दाखवत नाहीत असं म्हणतात. नौदलाकडून पाण्याखालून किंवा पाण्यातून हल्ला केला जातो म्हणून हाताचा कोन 90 अंशात असतो असं मानलं जातं.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


