Eknath Shinde : हे भस्मासूर-बकासूर आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला, नाईकांचा शिंदेंवर हल्लाबोल

image

....तर आयुष्यभर माजी खासदार करेन

आयुष्यभर माजी खासदार लावावं लागेल, असे इथला ठाण्याचा आगाऊ खासदार आहे, त्याला ओपन सांगितलं आहे, मी नाही लावणार, कल्याण ठाण्याची जनता लावेल, असे गणेश नाईक म्हणाले. हे भस्मासूर बकासूर आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य १० वर्षे मागे गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पापा केली आहेत, ही पापे लक्षात आली तर यांच्या जागा जेलमध्ये असतील, असा इशारा नाईकांनी दिला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *