तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळवाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल, ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णताअनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण झाडतोड नाही, तरत्या हरितगृह वायू आहेत. ते आपण सतत आपल्यावातावरणात सोडत आहोत. हे वायू एका चादरीसारखेपृथ्वीला झाकून टाकतात आणि सूर्याची उष्णता बाहेरजाऊ देत नाहीत. आज वातावरणातील कार्बन डायऑक् साइडचे प्रमाणसामान्य पातळीपेक्षा सुमारे ५३ टक्के अधिक आहे. याचाअर्थ पृथ्वीची उष्णता अडकवून ठेवण्याची क्षमता ५३टक्क्यांनी वाढली आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे पृथ्वीचेतापमान सतत वाढत आहे. सध्या या अतिरिक्त उष्णतेचेसर्वात मोठे कारण म्हणजे आपला ऊर्जेचा वापर, त्यातपेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि रोजच्या वापरातीलवस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळात एकूण कार्बनउत्सर्जनापैकी सुमारे ७५ टक्के हिस्सा याचाच आहे.जमिनीच्या वापरातील बदल, शेती आणि जंगलतोडयामुळेही कार्बन उत्सर्जन होते, पण हे सर्व मिळून सुमारे२५ टक्के असते. या २५ टक्क्यांमध्येही झाडांच्या तोडीमुळेहोणारे कार्बन उत्सर्जन फक्त सुमारे १० टक्केच आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की समस्येचा मोठा भागआपली जीवनशैली व उपभोगाशी जोडलेला आहे. हीचती जागा आहे. तेथे आपण वैयक्तिक, सामाजिक आणिराजकीय पातळीवर चूक करतो. झाडे लावणे निश्चितचआवश्यक आहे. पण ताे हवामान बदलावरील मूळ उपायनाही. आपला उपभोग असाच वाढत राहिला, तरकोट्यवधी अब्जावधी झाडेही ही समस्या संतुलित करूशकणार नाहीत. आपल्याला एक अस्वस्थ करणारे, पण आवश्यक सत्यस्वीकारावे लागेल— आज मानवजात पृथ्वीच्याक्षमतेपेक्षा खूप जास्त संसाधनांचा वापर करत आहे.आपण असे जगत आहोत. जणू आपल्या जवळएकापेक्षा अधिक पृथ्वी आहेतय पण प्रत्यक्षात फक्तएकच आहे. या परिस्थितीत सर्वात पहिले आणि सर्वातप्रभावी पाऊल काय असू शकते? आपल्याला आपल्याऊर्जा आणि वस्तूंच्या वापरात जवळपास अर्धी कपातकरावी लागेल. आपल्या गरजा, इच्छांमध्ये संतुलननिर्माण करत नाही, तोपर्यंत कोणतीही मोहीमकायमस्वरूपी फलद्रुप होऊ शकत नाही. दुर्दैवानेसरकारांचा प्रत्येक प्रयत्न आणि कंपन्यांची प्रत्येकजाहिरात तुम्हाला जास्तीत जास्त उपभोगासाठी प्रोत्साहितकरते, आणि तुम्ही त्या दुष्टचक्रात अडकता. आपणअनेकदा म्हणतो— प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगलाअसतो. हवामान बदलाच्या संदर्भात ही गोष्ट आणखीअचूक ठरते. झाडे लावणे, सोलर पॅनल लावणे किंवाइलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे— हे सर्व उपचाराचेकौतुकास्पद प्रयत्न आहेत. पण प्रतिबंध म्हणजेअनावश्यक उपभोग कमी करणे. ही बाब पूर्णपणे आपल्यास्वतःच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आपण काय खरेदीकरतो, किती वापरतो, आणि काय सोडू शकतो— हेचमहत्त्वाचे आहे. हवामान सुधारासाठी सर्वात मोठे पाऊलम्हणजे इन-ॲक्टव्हिटी, म्हणजेच काही न करणे. याचाअर्थ अनावश्यक गोष्टी न खरेदी करणे, न वापरणे. याचापरिणाम खूप मोठा आहे. आपण आजही थांबलो नाही,तर इतिहास आपल्यालाही ‘एक हाेता डायनासोर..’यासारखे लक्षात ठेवेल. अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर एकनवी प्रजाती येईल आणि म्हणेल, एकेकाळी पृथ्वीवरमाणसे राहत होती! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




