भारत टॉप 3 एआय (AI) राष्ट्रांमध्ये असावा, इंडिया एआय मिशनवर पीएम मोदींचा भर

image

पीएम मोदी म्हणाले, भारत जगातील तीन प्रमुख एआयमध्ये असावा. सरकारने इंडिया एआय मिशनद्वारे एक मजबूत देशांतर्गत एआय इकोसिस्टम विकसित करण्यासाठी एक व्यापक धोरण स्वीकारले आहे. या मिशन अंतर्गत जीपीयूची संख्या आधीच लक्ष्य ओलांडली आहे आणि आणखी २०,००० जीपीयू (GPU) जोडले जात आहेत. ज्यामुळे एकूण संख्या ३८,००० पेक्षा जास्त झाली आहे. उच्च दर्जाचे जीपीयू (GPU) आता फक्त ६५ रुपये प्रति तास दराने उपलब्ध आहेत, जे जागतिक सरासरीपेक्षा सुमारे एक तृतीयांश कमी आहे. आरोग्य, कृषी, शिक्षण आणि शहरांमध्ये चार उत्कृष्टता केंद्रे आणि पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *