जम्मू: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला जवळपास ६४,८२७ काश्मिरी पंडितांनाकाश्मिर खोरे सोडून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या काही भागात स्थायिक व्हावे लागले होते. अशी माहिती केंद्राच्या गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. (MHA) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालानुसार, १९९० ते २०२० दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे १४,०९१ नागरिक आणि ५,३५६ सुरक्षा दलाच्या जवानांना आपला जीव गमावावा लागला होता अशी माहितीही या अहवालात आहे.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा संबंध सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शिवाय काश्मिरी पंडितांव्यतिरिक्त, काही शीख आणि मुस्लिम (Sikhs and Muslims) कुटुंबांनाही दहशतवादामुळे काश्मीर खोऱ्यातून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडले होते. अहवालानुसार जम्मूच्या डोंगराळ भागातील जवळपास १.०५४ कुटुंबांचे जम्मूच्या मैदानी भागात स्थलांतर झालं होते.
पंतप्रधान विकास पॅकेज योजनेत म्हंटल आहे की, मदत आणि स्थलांतरित आयुक्त, जम्मू आणि काश्मीर यांच्याकडे उपलब्ध नोंदीनुसार, सध्या ४३,६१८ नोंदणीकृत काश्मिरी स्थलांतरित कुटुंबे जम्मूमध्ये, १९,३३८ दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये आणि १,९९५ देशात स्थायिक आहेत. तर काही इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थायिक आहेत. काश्मिरी स्थलांतरितांचे खोऱ्यात पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने, गृह मंत्रालयाने पंतप्रधान पुनर्निर्माण पॅकेज योजना २०००८ अंतर्गत जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये 3 हजार नोकऱ्या आणि पंतप्रधानांच्या अंतर्गत ३ हजार नोकऱ्या मंजूर केल्या आहेत.
दरम्यान, गृह मंत्रालयाच्या अहवालामुसार २०१४ ते २०२२ या कालावधीत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत एकूण २,५४६ दहशतवादी कारवाया झाल्या, ज्यामध्ये ४८१ सुरक्षा कर्मचारी, २१५ नागरिक आणि १,२१६ दहशतवादी मारले गेल्याचं म्हंटल आहे. तर की २०१४ ते २०२२ दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून १,७७६ घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आला होता.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




