डिसेंबर 2025 मध्ये आयपीएलचे लिलाव सुरू होते.तेव्हा धार्मिक वृत्तीचे प्रफुल्ल हिंगे एका मंदिरात होते.तिथेच त्यांना समजले की, एसआरएचने त्यांना 30 लाखात विकत घेतले आहे. 2023 मध्ये हिंगेला पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अनेकांना वाटले होते की तोयातून कधीच सावरू शकणार नाही. परंतु अपारकष्टानंतर अखेर तो एसआरएचसाठी हातात चेंडू घेऊनमैदानात उतरला. त्याच्यासमोर आयपीएलमधील उत्तुंगयशकथांपैकी एक असलेला वैभव सूर्यवंशी होता. पणहिंगे दडपणाखाली आला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता. तो स्वतःचे नशीब स्वतःच लिहित होता. पहिल्याच स्पेलमध्ये तीन विकेट्स घेत त्याने तेच करून दाखवले. मुकुल चौधरीनेही हेच केले. ईडन गार्डन्सवरकेकेआरविरुद्ध 130 धावांवर 7 गडी गमावल्यानंतर एलएसजी स्पष्टपणे दबावात होती. तेव्हाच मुकुलचौधरीने मोकळेपणाने खेळण्याचा निर्णय घेतला. आयपीएलपूर्वी फार कमी लोकांनी त्याचे नाव ऐकलेहोते. हो, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर ही चर्चा नक्कीच होती की हा तरुण खेळाडूचेंडूवर जोरदार प्रहार करतो. पण प्रकाशझोतापासून दूरएखाद्या स्थानिक स्पर्धेत खेळणे आणि आयपीएलमध्येखेळणे यात खूप मोठा फरक आहे. हा फरक एखाद्यादुसऱ्या श्रेणीतील क्लबसाठी खेळणे व चॅम्पियन्सलीगमध्ये खेळणे यासारखेच आहे. कोट्यवधी प्रेक्षकआणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामुळेआयपीएलला सर्व भव्य खेळांची जननी म्हणता येईल.आणि ईडन गार्डन्सच्या त्या रंगमंचावर चौधरीच मुख्यनायक होता. हे फक्त प्रफुल्ल किंवा मुकुलबद्दलच नाही.समीर रिझवीपासून प्रियांश आर्य आणि साकिबहुसेनपर्यंत- हे नवीन चेहरेच आयपीएलची खरी ओळखआहेत. यातील प्रत्येक नावामागे एक कथा आहे. साकिबहुसेनचेच उदाहरण घ्या. बिहारच्या गोपालगंज आणिसिवानच्या धुळीने माखलेल्या मैदानांवर त्याला त्याच्याखऱ्या नावाने कोणी ओळखत नव्हते. तात्पुरत्याखेळपट्ट्यांवर टेनिस बॉल क्रिकेट पाहण्यासाठीजमणाऱ्या स्थानिकांसाठी वेगाने गोलंदाजी करणारा तोउंच-सडपातळ तरुण फक्त ‘रबाडा'' म्हणून ओळखलाजायचा. गोपालगंजचा ‘रबाडा'' ते सोशल मीडियावर ट्रेंडहोण्यापर्यंतचा या तरुणाचा प्रवास खूप मोठा आहे. वैभवसूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही तर आयपीएलखेळाडूंचे आयुष्य कसे बदलते, याची उत्तम उदाहरणेआहेत. यांपैकी कोणीही समोरच्या गोलंदाजाच्यानावाच्या वलयाने दडपणाखाली येत नाही. तेगोलंदाजाला नाही तर फक्त चेंडूला खेळत असतात. जरवैभवने असा विचार केला असता की ते बुमराह किंवाहेझलवूडचा सामना करत आहेत, तर त्यांनी कधीच तेफटके मारले नसते. त्यांनी प्रत्यक्षात मारले. ते फक्तचेंडूवर लक्ष केंद्रित करत होते. ते स्वतःचे नशीब स्वतःचलिहित होते. तसे करताना संघाला विजयाकडे नेत होते.बिनधास्त , निर्भीड व सकारात्म : हे फलंदाज कोणत्याहीक्षणी दबावात दिसत नाहीत. आयपीएलमध्ये येऊन हेतरुण मुलगे परिपक्व होतात आणि स्वतःला मोठ्याव्यासपीठासाठी तयार करतात. वर उल्लेख केलेल्याखेळाडूंपैकी कोणीही दडपणाला बळी पडणारे नाही. मगते अपयशी का ठरत नाहीत- उदाहरणार्थ- वैभव,साकिब, प्रफुल्ल आणि मुकुल यांच्यासोबत गेल्यासामन्यात झाले. पण त्यांना माहित आहे की नेहमीचदुसरी संधी असते. हीच नव्या पिढीतील भारतीयताऱ्यांची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्याचेप्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमुळे ही स्पर्धा सर्वसमावेशकबनली आहे. आज कोणत्याही तरुणासाठी भारतीयसंघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण आहे, परंतु दहासंघांच्या आयपीएलमध्ये मार्ग काढणे त्या तुलनेत सोपेआहे. तुम्ही चांगली कामगिरी करताच टेलिव्हिजन वडिजिटल माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंतपोहोचता व रातोरात स्टार बनता. आयर्लंड आणियुकेच्या आगामी दौऱ्यांसाठी वैभव सूर्यवंशी सारखेखेळाडू राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकतात. एका अर्थाने, आयपीएल ही देशातील सर्वात मोठीगुणवत्ता शोध मोहीम आहे. ती दरवर्षी दोन महिने चालते.स्वप्ने पूर्ण करते आणि महत्त्वाकांक्षांना आकार देते.यामुळेच आयपीएलच्या सततच्या यशाचे कारण स्पष्टहोते. आपल्या 19 व्या हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य वसरस होण्याकडे वाटचाल करत आहे. आणि असेकरताना ती आपल्याला आणखी अनेक तरुण तारे देईल.त्यांचे यश आपण साजरे करू शकू.(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) बिनधास्त आणि निर्भीड, निधड्या छातीचेआणि सकारात्मक : हे खेळाडू कधीहीदडपणाखाली दिसत नाहीत. हाचताजातवाना दृष्टिकोन ‘आयपीएल''लात्याचे खास अस्तित्व मिळवून देतो. हेतरुण गुणवत्तेचे केंद्र आहे. तेथे तारेजन्माला येतात आणि करिअर घडते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



