डिसेंबर 2025 मध्ये आयपीएलचे लिलाव सुरू होते.तेव्हा धार्मिक वृत्तीचे प्रफुल्ल हिंगे एका मंदिरात होते.तिथेच त्यांना समजले की, एसआरएचने त्यांना 30 लाखात विकत घेतले आहे. 2023 मध्ये हिंगेला पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अनेकांना वाटले होते की तोयातून कधीच सावरू शकणार नाही. परंतु अपारकष्टानंतर अखेर तो एसआरएचसाठी हातात चेंडू घेऊनमैदानात उतरला. त्याच्यासमोर आयपीएलमधील उत्तुंगयशकथांपैकी एक असलेला वैभव सूर्यवंशी होता. पणहिंगे दडपणाखाली आला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता. तो स्वतःचे नशीब स्वतःच लिहित होता. पहिल्याच स्पेलमध्ये तीन विकेट्स घेत त्याने तेच करून दाखवले. मुकुल चौधरीनेही हेच केले. ईडन गार्डन्सवरकेकेआरविरुद्ध 130 धावांवर 7 गडी गमावल्यानंतर एलएसजी स्पष्टपणे दबावात होती. तेव्हाच मुकुलचौधरीने मोकळेपणाने खेळण्याचा निर्णय घेतला. आयपीएलपूर्वी फार कमी लोकांनी त्याचे नाव ऐकलेहोते. हो, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर ही चर्चा नक्कीच होती की हा तरुण खेळाडूचेंडूवर जोरदार प्रहार करतो. पण प्रकाशझोतापासून दूरएखाद्या स्थानिक स्पर्धेत खेळणे आणि आयपीएलमध्येखेळणे यात खूप मोठा फरक आहे. हा फरक एखाद्यादुसऱ्या श्रेणीतील क्लबसाठी खेळणे व चॅम्पियन्सलीगमध्ये खेळणे यासारखेच आहे. कोट्यवधी प्रेक्षकआणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामुळेआयपीएलला सर्व भव्य खेळांची जननी म्हणता येईल.आणि ईडन गार्डन्सच्या त्या रंगमंचावर चौधरीच मुख्यनायक होता. हे फक्त प्रफुल्ल किंवा मुकुलबद्दलच नाही.समीर रिझवीपासून प्रियांश आर्य आणि साकिबहुसेनपर्यंत- हे नवीन चेहरेच आयपीएलची खरी ओळखआहेत. यातील प्रत्येक नावामागे एक कथा आहे. साकिबहुसेनचेच उदाहरण घ्या. बिहारच्या गोपालगंज आणिसिवानच्या धुळीने माखलेल्या मैदानांवर त्याला त्याच्याखऱ्या नावाने कोणी ओळखत नव्हते. तात्पुरत्याखेळपट्ट्यांवर टेनिस बॉल क्रिकेट पाहण्यासाठीजमणाऱ्या स्थानिकांसाठी वेगाने गोलंदाजी करणारा तोउंच-सडपातळ तरुण फक्त ‘रबाडा'' म्हणून ओळखलाजायचा. गोपालगंजचा ‘रबाडा'' ते सोशल मीडियावर ट्रेंडहोण्यापर्यंतचा या तरुणाचा प्रवास खूप मोठा आहे. वैभवसूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही तर आयपीएलखेळाडूंचे आयुष्य कसे बदलते, याची उत्तम उदाहरणेआहेत. यांपैकी कोणीही समोरच्या गोलंदाजाच्यानावाच्या वलयाने दडपणाखाली येत नाही. तेगोलंदाजाला नाही तर फक्त चेंडूला खेळत असतात. जरवैभवने असा विचार केला असता की ते बुमराह किंवाहेझलवूडचा सामना करत आहेत, तर त्यांनी कधीच तेफटके मारले नसते. त्यांनी प्रत्यक्षात मारले. ते फक्तचेंडूवर लक्ष केंद्रित करत होते. ते स्वतःचे नशीब स्वतःचलिहित होते. तसे करताना संघाला विजयाकडे नेत होते.बिनधास्त , निर्भीड व सकारात्म : हे फलंदाज कोणत्याहीक्षणी दबावात दिसत नाहीत. आयपीएलमध्ये येऊन हेतरुण मुलगे परिपक्व होतात आणि स्वतःला मोठ्याव्यासपीठासाठी तयार करतात. वर उल्लेख केलेल्याखेळाडूंपैकी कोणीही दडपणाला बळी पडणारे नाही. मगते अपयशी का ठरत नाहीत- उदाहरणार्थ- वैभव,साकिब, प्रफुल्ल आणि मुकुल यांच्यासोबत गेल्यासामन्यात झाले. पण त्यांना माहित आहे की नेहमीचदुसरी संधी असते. हीच नव्या पिढीतील भारतीयताऱ्यांची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्याचेप्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमुळे ही स्पर्धा सर्वसमावेशकबनली आहे. आज कोणत्याही तरुणासाठी भारतीयसंघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण आहे, परंतु दहासंघांच्या आयपीएलमध्ये मार्ग काढणे त्या तुलनेत सोपेआहे. तुम्ही चांगली कामगिरी करताच टेलिव्हिजन वडिजिटल माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंतपोहोचता व रातोरात स्टार बनता. आयर्लंड आणियुकेच्या आगामी दौऱ्यांसाठी वैभव सूर्यवंशी सारखेखेळाडू राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकतात. एका अर्थाने, आयपीएल ही देशातील सर्वात मोठीगुणवत्ता शोध मोहीम आहे. ती दरवर्षी दोन महिने चालते.स्वप्ने पूर्ण करते आणि महत्त्वाकांक्षांना आकार देते.यामुळेच आयपीएलच्या सततच्या यशाचे कारण स्पष्टहोते. आपल्या 19 व्या हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य वसरस होण्याकडे वाटचाल करत आहे. आणि असेकरताना ती आपल्याला आणखी अनेक तरुण तारे देईल.त्यांचे यश आपण साजरे करू शकू.(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) बिनधास्त आणि निर्भीड, निधड्या छातीचेआणि सकारात्मक : हे खेळाडू कधीहीदडपणाखाली दिसत नाहीत. हाचताजातवाना दृष्टिकोन ‘आयपीएल''लात्याचे खास अस्तित्व मिळवून देतो. हेतरुण गुणवत्तेचे केंद्र आहे. तेथे तारेजन्माला येतात आणि करिअर घडते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


