मंत्रिपद चाटायचंय का? भाजप मंत्र्यांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

image

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई: शहरातील विकास प्रकल्पांसाठी नागरिकांसाठी मागितलेले भूखंड बिल्डर आणि दलालांच्या माध्यमातून खोटी पद्धतीने वाटप झाले असल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केला आहे.ते म्हणाले की नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते. हॉस्पिटल, गार्डन यासाठी भूखंडाची आम्ही मागणी करतोय ते सर्व भूखंड नवी मुंबईकरांचे बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला गेला. मला या गोष्टीची लाज वाटते, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास विभागाच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मद्रिधी केले असा गंभीर आरोप नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *