
Mumbai : देशातील पहिली वंदे भारत ट्रेन पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान ५०८ किमी मार्गावर दशातील पहिली बुलेट ट्रेन २०९ मध्ये धावणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी बुलेट ट्रेन धावणार का? याबाबत अश्विनी वैष्णव यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. दरम्यान, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होऊ शकतो. सूरत ते वापी यादरम्यान बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये धावण्याची शक्यता आहे.
२०२९ पर्यंत देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट १०० टक्के सुरू होणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ऑगस्ट २०२७ मध्ये सूरत ते वापी या १०० किमी मार्गावर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार आहे. याआधी सूरत ते बिलिमोरा यादरम्यान ५० किमीवर पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार होती. पण आता सूरत ते वापी, या १०० किमीवर बुलेट ट्रेन पहिल्या टप्प्यात धावणार असल्याचे समोर आले आहे.
मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमी मार्गावर बुलेट ट्रेन ३२० प्रति तास वेगाने धावेल, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ४ स्थानकावर थांबली तर ५०८ किमीचे अंतर दोन तासात पूर्ण होणार आहे. जर सर्व १२ स्थानकावर बुलेट ट्रेनला थांबा दिला तर मुंबई-अहमदाबाद हे अंतर २ तास १७ मिनिटांचा वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेनच्या सूरत स्थानकाची पाहणी केली होती. यााबबत रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरत स्थानकावरील काम पाहून खूश झाले आहेत.
|
|
देशातील पहिले वंदे भारत स्लीपर कधी सुरू होईल? याबाबतही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, पुढील महिन्यापासून स्लीपर वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या ट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या जागा पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत आणि प्रवासादरम्यान लोकांना थोडासा धक्काही जाणवत नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




