
Wardha/ Dharashiv : राज्यात मागील चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून तुळजापूरच्या बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करत आहेत. तर वर्धेतील महाकाली येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.
वर्धेतील महाकाळी येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो वर्धा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धाम प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा शहरासह आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारा महाकाळी येथील धाम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या प्रकल्पाची दोन मिटरने उंची वाढवित ३४ स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहे. सध्या या दरवाज्यामधून पाण्याचा नदीत विसर्ग सुरु आहे.
|
Mumbai : मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण |
बोरी नदीवरील पुलावरून पाणी धाराशिव : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गेली दोन- चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातुन गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मुलांना कडेवर घेऊन पाण्यातून शाळेत पोहोचवावं लागत असल्याची परिस्थिती ठिकाणी पाहायला मिळत आहे. बोरी नदीवरील या पुलाचे काम व्हावे; यासाठी गावकरी पाच ते सहा वर्षांपासून मागणी करत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शहापूरमध्ये अनेक दुकानात शिरले पावसाचे पाणी शहापूर : शहापूर शहरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नजराणा कंपाऊंड येथील परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी असून पाण्याचा जोर कायम राहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. पालिका आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरु आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




