
Narayangaon : "लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये संविधान बदलणार असा मतदारांमध्ये गैरसमज केला गेला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र दिसणार नाही. विधानसभा निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आर. पी.आय. युती आम्ही एकत्र लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा जास्त जागा मिळून आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे," असे मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप सलोख्याने व्हावे. अवास्तव मागणी न करता जशी ताकद आहे, तशा जागांची मागणी करावी. आरपीआयला १० ते १२ जागा मिळाव्यात यासाठी माझा आग्रह राहणार आहे.
|
|
आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. ४० ते ५० टक्के मतदान होणे लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान प्रक्रिया सुलभ होणे आवश्यक आहे. मतदारांनी रांगेत जास्त वेळ उभे राहू नये यासाठी विधानसभा निवडणुकीत बूथची संख्या दुप्पट करावी. अशी मागणी निवडणूक आयोगाकडे मी करणार आहे.
भाजपला लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे राहणार आहे. सरकार बदलणार या भ्रमात काँग्रेस पक्षाने राहू नये. असे मत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




