
Mumbai : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजप २८ खासदारांवरून ९ जागांवर आला. महायुतीला राज्यात ४८ जागांपैकी १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस आज काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. या निवडवणुकीत महायुतीचे बालेकिल्ले ढासळले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीडमध्येही पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.
|
|
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वरिष्ठांकडे मागणी केली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण वेळ पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनी राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली. मात्र, फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना भेटणार आहेत. या बैठकीत राजीनाम्याच्या इच्छेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत काय निर्णय घेईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
फडणवीसांच्या पाठिशी ओबीसी समाज
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाज पाठिशी उभा राहिला आहे. ओबीसी समाजाने सरकारमधून पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडू नका, अशी साद ओबीसी समाजाने घातली आहे. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी फडणवीसांच्या पाठिशी ओबीसी समाज असल्याचे जाहीर केलं.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




