
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुक २०२४ च्या निकालात राज्यात भाजपला चांगलाच दणका बसला आहे. राज्यात भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पराभवाची कारणे सांगितल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपने जनतेला नाकारलेलं नाही, तर समसमान मतं पडली आहेत.
राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. तर संविधान बदलनार या नरेटीव्हचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर कांदा प्रश्नाचा देखील परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे भाजपला फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी कांद्याचा, तर काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूसचा देखील प्रश्न होता. संविधान बदलणार, ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात कमी पडल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
|
|
लोकसभा निवडणुकांचे काल निकाल आले. देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. पंडित नेहरूनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आडिसामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वात सरकार बनणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील एक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
इंडीया आघाडीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळालेल्या आहेत. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचंही स्वागत फडणवीसांनी केलं आहे. महाविकास आघाडीला राज्यात 2 लाख मते जास्त मिळाल्याचं फडणवीस म्हटले आहेत. माझी जबाबदारी आहे, मी कुठेतरी कमी पडलो असं म्हणत फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




