औरंगाबाद : भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी वाढ लक्षात घेता २०५० पर्यंत ती २० ट्रीलियन नेण्याचे उद्दिष्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळे देशातील वाहनांची संख्या आठ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. या वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करायचे असेल आणि पुढच्या पिढीला चांगले वातावरण द्यायचे असेल तर आजच आपल्याला प्रदूषण न करणाऱ्या ईव्ही पर्यायाकडे वळावे लागेल, असे मत ऋषी बागला यांनी शुक्रवारी (ता.२५) व्यक्त केले.
औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटीद्वारा आयोजित ईव्ही तीनचाकी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या पुढाकाराने सुरू झालेला उपक्रमाचा एक भाग म्हणून २५ आणि २६ मार्चला मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे ईव्ही तीनचाकी लोडिंग रिक्षा आणि प्रवासी वाहनांचे दोनदिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बगला ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला, सीआयआय महाराष्ट्र चेअरमन एन. श्रीराम, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू आणि एसबीआय डीजीएम रवी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऋषी बागला म्हणाले, की शहराने नेहमीच पुढाकार घेत नवीन गोष्टी आत्मसात केल्या आहेत. मागील काही वर्षांत देशात मुख्यत्वे महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही परिस्थिती औरंगाबादेत होऊ नये म्हणून औरंगाबादकर पावले टाकत आहे ही चांगली बाब असल्याचे सीआयआय महाराष्ट्राचे चेअरमन एन. श्रीराम म्हणाले, की देशात ईव्ही वापराचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. ईव्ही वाहनांचा वापर वाढेल तेवढी नवीन गुंतवणूक होईल आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढेल. शिवप्रसाद जाजू, एसबीआय डीजीएम रवी वर्मा, प्रसाद कोकीळ, मुनीश शर्मा, आशिष गर्दे, उल्हास गवळी, उमेष दाशरथी, जयंत पाडळकर, सतीश लोढा, सतीश लोणीकर नारायण पवार, गजानन देशमुख अर्जुन गायकवाड, विजय जैसवाल, दुष्यंत आठवले आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




