मध्य प्रदेशातील भोजशाला संकुलाच्या वादात सर्वोच्चन्यायालयाने उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांतसुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल.भोजशाला हे 11 व्या शतकातील एक संरक्षित स्मारकआहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतोतर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणूनओळखतो. 2003 मध्ये दोन्ही समुदायांच्या दाव्यांवरतोडगा काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेमुस्लिम समुदायाला शुक्रवारच्या दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाजासाठी संकुलात प्रवेश करण्याची परवानगी दिलीतर हिंदूंना वसंत पंचमीच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली होती. यावर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आली होती. त्यामुळे न्यायालयाकडे धावघेण्यात आली. न्यायालयाने दोन्ही समुदायांना एकाच दिवशी प्रार्थना करण्याची परवानगी दिली व त्याचे वेळापत्रक व प्रवेशाची व्यवस्था ठरवली. एका पातळीवर हा हस्तक्षेप व्यावहारिक वाटतो. परंतु हेप्रकरण सामायिक धार्मिक स्थळांशी संबंधित वादांमध्येन्यायालयीन भूमिकेच्या व्याप्तीबद्दल एक घटनात्मकप्रश्न उपस्थित करते. भोजशाला प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. हा एका व्यापक प्रवाहाचा भाग आहे. त्यातधार्मिक व्यवस्थांच्या देखरेखीसाठी न्यायालयांकडेअधिकाधिक प्रमाणात धाव घेतली जात आहे.न्यायालयासमोर झालेल्या चर्चेतून हे स्पष्टपणे दिसून येतेकी मुख्य मुद्दे प्रशासकीय स्वरूपाचे होते—वेळेचेव्यवस्थापन, प्रवेशाचे नियमन, गटांमधील समन्वय.सण, मिरवणुका किंवा सार्वजनिक जागांच्या सामायिकवापरादरम्यान या बाबी सामान्यतः जिल्हा प्रशासनाकडूनहाताळल्या जातात. अशा व्यवस्थापकीय व प्रशासकीयप्रश्नांना वारंवार न्यायालयीन देखरेखीची आवश्यकताभासते तेव्हा ते एका संरचनात्मक बदलाचे संकेत देते.1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या पार्श्वभूमीवर हीबदलती प्रथा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. वाढत्या जातीयतणावाच्या पार्श्वभूमीवर संमत झालेल्या या कायद्याने15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेले धार्मिकस्वरूप स्थिर केले आणि त्यात बदल करण्यास मनाईकेली. त्याचा उद्देश स्पष्ट होता : ऐतिहासिक धार्मिकदाव्यांची न्यायालयीन पुनर्तपासणी रोखणे आणि देशभूतकाळातील वादांमध्ये अडकणार नाही याची खात्रीकरणे. परंतु अलीकडील घडामोडींनी या कायदेशीरतडजोडीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीदसंकुलाचे स्थान निश्चित करण्याचे आदेश भारतीयपुरातत्व सर्वेक्षणला दिले. त्या निर्णयाला उच्च न्यायालयव सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, असेसर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करेल. अशासर्वेक्षणांमुळे निराधार दाव्यांना प्रोत्साहन मिळू शकते. याभीतीला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिप्पणीकेली की, तुम्हाला निराधार वाटते ती दुसऱ्या पक्षासाठीश्रद्धा असू शकते. धार्मिक सहअस्तित्वासाठी कोर्टाचावारंवार घेतला जाणार आधार हा संस्थात्मक चिंतेचेद्योतक आहे. हे केवळ निःपक्षपाती मध्यस्थीसाठीकार्यकारी मंडळावरील विश्वासाचा अभावच दर्शवतनाही तर समुदायांमधील स्थानिक संवादाची कमजोरीहीउघड करते. भोजशाला प्रकरणात न्यायालयासमोरीलचर्चेतून असे दिसते की दोन्ही पक्ष व्यवहार्य तोडग्यांवरविचार करू शकले. असा सलोखा स्वागतार्ह आहे.अशा प्रशासकीय व्यवस्था सहसा सण आणि इतर प्रसंगीजिल्हा स्तरावर केल्या जातात. मात्र त्यासाठीन्यायालयांच्या मंजुरीची गरज भासते तेव्हा ते प्रशासकीयविश्वासार्हतेवरील विश्वास कमी होत असल्याचे लक्षणअसू शकते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत) भोजशाला येथील प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. केवळ हक्क निश्चितकरण्यासाठीच नव्हे तर धार्मिकव्यवस्थेच्या देखरेखीसाठीहीन्यायालयाकडे धाव घेतली जात आहे.अशा प्रवाहाचा हा भाग म्हणावा लागेल.
हे पण वाचा-
शहर
- Pune : लेह-लडाखहून परतताना दुर्दैवी अपघात; पुण्यातील तीन मित्रांचा मृत्यू, विमानाने परतलेला चौथा मित्र धक्क्यात
- Pune : पुण्यातील वाहनधारकांसाठी आता नवीन नोंदणी क्रमांकांचे पर्याय उपलब्ध; इंग्रजीतील तीन अक्षरांची सिरीज सुरू करणारे देशातील दुसरे शहर म्हणून पुण्याचा मान.
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

संगमनेरमध्ये धक्कादायक घटना! 😡शाळेतून घरी जाणाऱ्या 10-12 वर्षांच्या मुलीवर थेट ॲसिड हल्ला 💔
पुण्यातील रिंग रोड प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे! 😳 #pmrda #punebatamya
लोकसभा का ठप्प झाली? संसदेतल्या गदारोळावर राहुल गांधींचं मोठं विधान… पाहा सविस्तर
देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल























Subscribe to my channel



