
Odisha Train Accident : ओडिसाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताला तीन दिवस उलटून गेले आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या या अपघातानंतर वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं. मात्र अपघाताच्या तीन दिवसानंतर देखील १०० मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाहीये. हे मृतदेह भुवनेश्वर येथील AIIMS, कॅपिटल हॉस्पिटल आणि इतर चार रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
यासंबंधी माहिती देताना मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सोमवारी सांगितलं की, राज्य सरकारने आतापर्यंत २७५ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १८० मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आम्ही ८५ मृतदेह बालासोर आणि ९५ मृतदेह भुवनेश्वर येथे पोहचवले असे त्यांनी सांगितलं.
मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून राज्य सरकार भुवनेश्वर येथील शवागरातून ते मूळ गावी मृतदेह पोहचवण्याचा खर्च उचलाणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, आमचे अधिकारी मृतदेहांची ओळख पटवण्यापासून ते त्यांच्या घरी सुपूर्द करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी समन्वय साधत आहेत. तसेच सरकार मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र डिजीटल तसेच फिजीकल कॉपी देखील स्पीड पोस्टाने घरपोच पाठवणार आहे
त्यांना या कागदपत्रांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही कमीत कमी कालावधीत सोप्या प्रक्रियेने ते पोहचवू. नातेवाईक हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात आणि सरकारी अधिकारी त्यांना येथे कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन करतील असंही त्यांनी सांगितलं
नातेवाईकांचा शोध सुरूच..
कोणाचाही फोटो जुळून आल्यास नातेवाईक शवागारात जाऊन खातरजमा करू शकतात. यादरम्यान, अनेक जणांना अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे मृतदेह सापडत नाहीयेत. लोक शोध घेत रुग्णालयात फिरत असून मृतदेह मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



