
Odisha Train Accident : ओडिसाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताला तीन दिवस उलटून गेले आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या या अपघातानंतर वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं. मात्र अपघाताच्या तीन दिवसानंतर देखील १०० मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाहीये. हे मृतदेह भुवनेश्वर येथील AIIMS, कॅपिटल हॉस्पिटल आणि इतर चार रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
यासंबंधी माहिती देताना मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सोमवारी सांगितलं की, राज्य सरकारने आतापर्यंत २७५ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १८० मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आम्ही ८५ मृतदेह बालासोर आणि ९५ मृतदेह भुवनेश्वर येथे पोहचवले असे त्यांनी सांगितलं.
मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून राज्य सरकार भुवनेश्वर येथील शवागरातून ते मूळ गावी मृतदेह पोहचवण्याचा खर्च उचलाणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, आमचे अधिकारी मृतदेहांची ओळख पटवण्यापासून ते त्यांच्या घरी सुपूर्द करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी समन्वय साधत आहेत. तसेच सरकार मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र डिजीटल तसेच फिजीकल कॉपी देखील स्पीड पोस्टाने घरपोच पाठवणार आहे
त्यांना या कागदपत्रांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही कमीत कमी कालावधीत सोप्या प्रक्रियेने ते पोहचवू. नातेवाईक हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात आणि सरकारी अधिकारी त्यांना येथे कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन करतील असंही त्यांनी सांगितलं
नातेवाईकांचा शोध सुरूच..
कोणाचाही फोटो जुळून आल्यास नातेवाईक शवागारात जाऊन खातरजमा करू शकतात. यादरम्यान, अनेक जणांना अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे मृतदेह सापडत नाहीयेत. लोक शोध घेत रुग्णालयात फिरत असून मृतदेह मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




