
Shirur : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामपंचायत टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामू अण्णा घोडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान तसेच विविध विकासकामांद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक असून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान खराडे भाऊसाहेब यांनी देखील उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या गेल्यास ग्रामीण भागातील अनेक समस्या दूर होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना आणि इतर सामाजिक व विकासात्मक योजनांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनीही विविध योजनांबाबत प्रश्न विचारून माहिती घेतली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा प्रकारे योजनांची माहिती देण्यात येत असल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबविल्या गेल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला टाकळी हाजी गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
– शिरूर प्रतिनिधी : अशोक पाचुंदकर
शहर
- प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
- Chhatrapati Sambhajinagar : ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी ५० लाखांची फसवणूक; संभाजीनगरच्या प्राध्यापकाची हत्या, जंगलात ‘दृश्यम’ स्टाईल मृतदेह पुरला, ४० दिवसांनी गूढ उकल
- Pune Metro : पुणे मेट्रोसाठी ‘फीडर बस’ सेवा प्रस्तावित; PMPMLला नवा पर्याय, पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवर सुरूवात
- Pune : पुरंदरमध्ये नव्या आयटी पार्कचा प्रस्ताव; हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी विमानतळाजवळ प्रकल्प
महाराष्ट्र
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- रश्मी बन्सल यांचा कॉलम :थोडीशी काळजी वाटणे चांगले,अवास्तव चिंता काय कामाची?
गुन्हा
- प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई
- अमर हबीब यांचा कॉलम:यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?
- वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ यांचा कॉलम:ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ महत्त्वपूर्ण
- Pune : पुण्यात मोठी कारवाई, टीप मिळताच पोलिसांचा सापळा, फॉर्च्युनर थांबताच 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल
- मुंबईत खलिस्तानी संघटनेच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे स्पष्ट.

























Subscribe to my channel


