New Delhi : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झालं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. लोकसभेच्या निकालानंतर भाजपने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बुधवारी दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रात नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
|
नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपदे गमावावी लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्रिपदे दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपदे असा भाजपचा फॉर्म्युला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितीश कुमार यांच्या १२ जागांसाठी २ कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या १६ जागांसाठी ३ कॅबिनेट मंत्रिपदे दिली जाणार आहेत. दोन्ही पक्ष मोठ्या खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप मोठी खाती स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे. यात गृह, रेल्वे, अर्थ मंत्रालया, परराष्ट्र, सरंक्षण, आयटी खाते भाजप स्वत: ठेवण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाला कोणती मंत्रिपदे मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपधविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण द्यायला देखील सुरुवात झाली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काल मोदींनी फोन करत पुष्प कमल यांना निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं