
India vs Ireland T20 World Cup 2024 : आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचा पहिलासामना आयर्लंड विरुद्ध 5 जून रोजी अमेरिकेतील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजपर्यंत या मैदानावर एकही सामना खेळला गेला नाही. या मैदानावर भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला सामना होणार आहे.याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पण अमेरिकेत आता काही ठिकणी पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक सराव सामनेही रद्द करण्यात आले आहेत, अशा परिस्थितीत भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर निकाल काय लागेल.
पाऊस पडला तर फायदा कोणाला ?
आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला सामना भारताला आयर्लंड विरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडिया टी-20 फॉरमॅटमध्ये नंबर वन टीम आहे, तर दुसरीकडे आयर्लंडही टॉप-10 च्या बाहेर आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडियाचे नुकसान होणार आहे.पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. म्हणजेच सामना त्याचा फायदा आयर्लंडला होईल. कारण भारताने त्यांना कसेही हरवले असते, पण जर पाऊस पडला तर त्यांना फ्री पॉइट मिळेल.
|
|
आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 आजपासून म्हणजेच 2 जूनपासून सुरू झाला आहे. तत्पूर्वी काल भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे.प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात ऋषभ पंतने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. याशिवाय हार्दिक पांड्यानेही 40 धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचली. बांगलादेशला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 60 धावांनी पराभव पत्करावा लागला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

