INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या समन्वय समितीची घोषणा; शरद पवार, संजय राऊतांसह १४ नेत्यांवर मोठी जबाबदारी

इंडिया आघाडीची महत्वाचे बैठक मुंबईत पार पडत आहे. २६ पक्षांची ही आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत एडीएला सक्षम पर्याय म्हणून पुढे आली आहे. २६ पक्षांमधील अनेक बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. २६ पक्षांशी एकत्रित संवाद साधण्याचं मोठं आव्हान INDIA समोर असणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *