IND vs PAK: तिलक वर्मा गौतम गंभीरचा विक्रम मोडणार! तर विराट कोहलीचा विक्रमही रडारवर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्याकडे विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुढे निघून जाऊ शकतात. तर तिलकच्या रडारवर गौतम गंभीर, युवराज सिंग विक्रम रडारवर आहे. (PHOTO CREDIT- PTI)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *