Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

image

घडलं असं की, धुळे येथील पिंपळनेर येथे नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नसोहळ्यात ही घटना घडली आहे. साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनचा वाद होता. तसेच साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्याने तणाव वाढला होता. त्या वादातूनच लग्नसोहळ्यात अचानक संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्राने ८ जणांवर हल्ला केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर ५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *