
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. परंतु विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि यजुर्वेद्र चहल या तारांकित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेत २९ जुलैपासून रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी गुरुवारी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर केएल राहुल आणि ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांना या संघात स्थान देण्यात आले असले तरी त्यांची उपलब्धता त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले.
अश्विनचे आठ महिन्यांनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात अश्विनने तीन सामन्यांत सहा बळी मिळवले होते. मात्र, त्यानंतर त्याला भारतीय ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळू शकले नव्हते. परंतु आता त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आर्यलड आणि इंग्लंड दौऱ्यात खेळलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघातून वगळण्यात आले आहे.
* भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
‘ तंदुरुस्ती आधारे निवड : केएल राहुल, कुलदीप यादव.
मालिकेचे सामने
’ पहिला : २९ जुलै, तारौबा (त्रिनिदाद)
’ दुसरा : १ ऑगस्ट, बासेटेरे (सेंट किट्स)
’ तिसरा : २ ऑगस्ट, बासेटेरे (सेंट किट्स)
’ चौथा : ६ ऑगस्ट, लॉडरहिल (अमेरिका)
’ पाचवा : ७ ऑगस्ट, लॉडरहिल (अमेरिका)
शहर
- पुणे: वाहतुकीत मोठे बदल; गोळीबार मैदान परिसरातील रस्ते बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग!
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- पुणे: आता भूमी अभिलेखची चार कार्यालये; जमिनीच्या कामांना मिळणार गती!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
महाराष्ट्र
- बीड: अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीची १० तास रुग्णालयात, तर रात्रभर पोलीस ठाण्यात हेळसांड!
- आजचे हवामान: विदर्भात सूर्यप्रकोपामुळे 'रेड अलर्ट', तर राज्याच्या इतर भागांत पावसाचा इशारा!
- सोशल मीडियावरील लाडकी रील स्टार काळाच्या पडद्याआड; सोलापुरातील प्रसिद्ध 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीची आत्महत्या!
- पुणे: वाहतुकीत मोठे बदल; गोळीबार मैदान परिसरातील रस्ते बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग!
गुन्हा
- बीड: अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीची १० तास रुग्णालयात, तर रात्रभर पोलीस ठाण्यात हेळसांड!
- सोशल मीडियावरील लाडकी रील स्टार काळाच्या पडद्याआड; सोलापुरातील प्रसिद्ध 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या मालकिणीची आत्महत्या!
- भोर: बंद कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!
- मुंबई हादरली! हायप्रोफाइल इमारतीत ड्रग्जची प्रयोगशाळा; ५० कोटींच्या अमली पदार्थांसह तिघांना अटक
राजकीय
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
- विधान परिषद निवडणूक २०२६: ना संख्याबळ, ना ताळमेळ; विदर्भात काँग्रेसची अवस्था बिकट
- "आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.
- राजगुरुनगर (खेड): राक्षेवाडी ग्रामपंचायत प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
देश विदेश
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: वैवाहिक वादात केवळ सर्वसाधारण आरोपांवरून पतीच्या संपूर्ण कुटुंबावर फौजदारी कारवाई नको!






















Subscribe to my channel




