मुंबई: शुक्रवारी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापासून मातोश्री परिसरासह मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शांततापूर्ण परिस्थिती राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. काही लोक राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न केला जातोय असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपवर केला आहे.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. तेढ वाढवायला नको. तसं वर्तन न ठेवता पब्लिसिटी करण्याचे काम केले जात आहे. हे पुढे केलेल प्यादे आहेत, सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा डाव दिसतो असा आरोप त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत गृहमंत्री म्हणाले की, पीएमच्या दौऱ्यासाठी पोलिस तयारी करत आहे. पीएम दौरा निर्विघ्न होईल. सर्व पक्षीय बैठक बोलवली आहे. यात भोंगे या विषयावर चर्चा होईल. राज्यात सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिला त्यावर चर्चा केला जाईल. कंबोज प्रकरणात ते म्हणाले की, मला या प्रकरणात माहिती नाही. मी माहिती अजून मुंबई पोलिसांकडून घेतली नाही.
राज्यात राष्ट्रपती राजवटीबाबत गृहमंत्री म्हणाले की, काही घटना घडल्या त्यावरून परिस्थती बिघडली अस म्हणतां येणार नाही. त्यांनी काही ठिकाणी उतरून वर्तन केले ते करायला नको. त्यांच्या कोणत्याही कुठल्या प्रश्नावर उत्तर द्यायचे नाही असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर बोलण टाळलं. पुढे ते म्हणाले की, पोलिस आयुक्त आणि पोलीस कारवाई करतायत. मुंबई आणि राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. काही लोक राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण तशी परिस्थिती नाही असंही गृहमंत्री म्हणाले. तसेच राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा म्हणायची होती तर त्यांनी अमरावतील त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मुंबईच्या घरी म्हणायची होती. दुसऱ्याच्या घरात असं काहीतरी करणं हे जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केलाय.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




