नवी दिल्ली, : जगासमोर कोरोना महारोगराईच्या चौथ्या लाटेचे महासंकट उभे आहे. अमेरिका, ब्राजील, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रूस, इटली, फ्रांन्स, जापान,थायलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया मध्ये चौथ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. अशात भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील २९ जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती हाताबाहेर गेली आहे. या जिल्ह्यांचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या २८ दिवसांमध्ये ५ हजार ४७४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, ४० हजार ८६६ कोरोनाबाधित आढळले. दिलासादायक बाब म्हणजे या चार आठवड्यांमध्ये ५८ हजार १५८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.
केरळमधील १४ जिल्ह्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक दैनंदिन कोरोनासंसर्गदर नोंदवण्यात आला आहे. १०० पैकी १० लोक संसर्गग्रस्त आढळत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. मिझोरम मधील सात जिल्ह्यांचा संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक, तर तीन जिल्ह्यांचा ५ ते १० टक्क्यांदरम्यान नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरूग्रामचा संसर्गदर ५.८१ टक्के आहे. मणिपुर आणि ओडिशातील प्रत्येकी एक जिल्ह्याचा कोरोनासंसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्याचा संसर्गदर १२.५% आहे.
मंगळवारी ११ एप्रिल रोजी देशात ७९६ कोरोनाबाधित आढळले होते. पंरतु, गुजरात, दिल्ली आणि हरियाणाच्या कोरोनारुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गुजरात मध्ये ४२.४ टक्के, दिल्ली ३४.९ टक्के आणि हरियाणात १८.१ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
२२ ते २८ मार्च दरम्यान सर्वाधिक कोरोनामृत्यू
गत महिन्यात १५ ते २१ मार्च पर्यंत देशात ४७१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. पंरतु, यानंतर एका आठवड्यात २२ ते २८ मार्च दरम्यान कोरोनाने ४ हजार ४६५ रुग्णांचा बळी घेतला. २५ मार्चला सर्वाधिक ४ हजार १०० मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सर्वाधिक ४ हजार ७ मृत्यू महाराष्ट्र, तर ८१ मृत्यू केरळमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या मृत्यूची नोंद घेण्यात आल्याने हा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ३१५, तर ५ ते ११ एप्रिल दरम्यान २२३ कोरोनामृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


