आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी एलपीजीची आयात दुप्पट करण्याची तयारी करत आहेत.
भारत सध्या अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष टन एलपीजी खरेदी करतो आणि हा आकडा आता दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, या धोरणात्मक निर्णयामागील मुख्य उद्देश एलपीजीसाठी आखाती देशांवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. त्याचसोबत भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आधार तयार करणे हा आहे. यापूर्वीही भारताने आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली आहे आणि निर्णय घेतला जात आहे.
आखाती देशांव्यतिरिक्त भारत रशिया, व्हेनेझुएला आणि आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात केली जात आहे.
२०२५ मध्ये भारताने आपल्या एकूण एलपीजी गरजेच्या ८ टक्क्यापेक्षा कमी एलपीजी अमेरिकेकडून खरेदी केला. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक कराराच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी २०२६ मध्ये हा वाटा १२ टक्क्यांपर्यंत वाढला गेला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील फेब्रुवारीतील युद्ध आणि आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर अमेरिकन एलपीजीचा वाटा ३७ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या हा वाटा विक्रमी ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, भारताला एलपीजीसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. आपल्या खरेदीत अधिक विविधता आणण्यासाठी भारतीय तेल कंपन्या आता आखाती देशांव्यतिरिक्त अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशियासारख्या देशांकडून एलपीजी खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.
प्रतिनिधी - वंदना वेदपाठक
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!

























Subscribe to my channel


