महाविकास आघीडी फारशी कुठेच दिसली नाही, महायुती कशी जिंकली? CM देवेंंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं

image

12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आमच्या महायुतीला सत्ता मिळेल. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. पंचायत समिती निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत २८४ आणि आता ४१० जागा मिळाल्या. १२५ मधील १०५ जागांवर महायुतीचे सभापती होतील. पूर्ण बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजप महायुतीवर, पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. २०१७ साली देखील आम्ही ग्रामीण भागात मुसंडी मारली होती. २0१४, 20१९ आणि 20२४ असेल, ग्रामीण भागात चांगली मजल मारली होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *