नवी दिल्ली: आयपीएलच्या 15 वा हंगामाकडे (IPL 2022) प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड हे टी 20 वर्ल्डकपसाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने याकडे पाहतील तर काही वरिष्ठ आणि युवा खेळाडू टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आयपीएलकडे एक संधी म्हणून पाहतील. मात्र भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यंदाच्या हंगामाकडे वेगळ्याच नजरेतून पाहत आहेत. त्यांच्या मते हा हंगाम हा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा उत्तराधिकारी देखील ठरवेल.
मुलाखती दरम्यान भारताच्या भविष्यातील कर्णधाराबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'विराट कोहली आता कर्णधार नाहीये. रोहित शर्माने आतापर्यंत चांगले नेतृत्व केले आहे. विशेषकरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने चांगले नेतृत्वगुण दाखवले आहेत. पण, भारताला आता भविष्यातील कर्णधार देखील शोधावा लागणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात श्रेयस अय्यर , ऋषभ पंत आणि केएल राहुल या पदासाठी दावेदारी सांगत आहेत. हे सर्व जण यंदाच्या आयपीएल हंगामात त्यांच्या त्यांच्या संघांचे नेतृत्व करणार आहेत. भारत भविष्यात एका तगड्या कर्णधाराच्या शोधात असेल आणि आयपीएल हे या कर्णधार पदावर दावा सांगणाऱ्यांसाठी एक महत्वाचे व्यासपीठ असणार आहे.'
रवी शास्त्री यांनी ही आयपीएल हार्दिक पांड्यासाठी देखील महत्वाची असल्याचे सांगितले. तो गोलंदाज, फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याचबरोबर लिलावात अनसोल्ड राहिलेला सुरेश रैना आता समालोचक म्हणून आपली नवी इनिंग खेळत आहे. सुरेश रैनाने देखील तो यंदाच्या आयपीएलमध्ये इशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरवर नजर ठेवून असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जमधील मोईन अली आणि रविंद्र जडेजा यांच्यावरही रैनाचे लक्ष असणार आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




