भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते, विविध प्रकारच्या परिसंस्था देखील आहेत. देशात हजारो जातीचे प्राणी, पक्षी आढळून येतात. प्राणी, पक्ष्यांसोबतच विविध जातीचे किटक, जलचल आणि सरपटनारे प्राणी देखील आढळतात, प्रत्येकाचं वैशिष्ट वेगळं आहे. तसंच निसर्गासाठी त्याचं कार्य आणि महत्त्व देखील वेगळं आहे. यामधीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र असं देखील म्हटलं जातं. कारण सापाचं मुख्य खाद्य म्हणजे उंदिर असतं, उंदिर पिकांची मोठी नासाडी करतात, त्यामुळे साप या उंदरांना खात असल्यामुळे उंदरांची संख्या काहीही न करता नियंत्रित राहाते आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. मात्र साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आजही अनेक ठिकाणी सापांना मारलं जातं.
साप दिसला तर काय करावं?
जर समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून जाऊ नका, एक लक्षात ठेवा की भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही जातीच या विषारी आहेत. बाकीच्या सर्व प्रजाती या बिनविषारी आहेत. विषारी जातींमध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो. दरम्यान नाग हा फडी काढत असल्यामुळे आपण त्याला सहज ओळखू शकतो, मात्र बाकीचे साप हे विषारी आहेत की ? बिन विषारी हे आपण सहज ओळखू शकत नाही, त्यामुळे तुमच्या घरात, किंवा परिसरात कुठेही साप निघाला तर त्याला पकडू नका, किंवा मारू नका तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर तो कुठे जातो यावर लक्ष ठेवा, सर्पमित्र हे या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.
साप घरात येऊ नये यासाठी काय करावं?
दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय आपण करू शकतो, जसं की घरात स्वच्छता ठेवणं, घरात जर उंदरांमुळे छीद्र झाले असतील तर ते बुजवणं, परिसरात गवत वाढू न देणं हे झाले सर्वसामान्य उपाय, मात्र अशा देखील काही विशिष्ट वनस्पती असतात, ज्या वनस्पतींचा वास हा सापांना सहन होत नाही, या वनस्पती जर तुमच्या घरात असतील तर साप घरात येतच नाही, आणि जर चुकून एखादा आलाच असेल तर तो देखील दूर निघून जातो. अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे सर्पगंधा तुम्ही ही नवस्पती तुमच्या घरात लावली किंवा ती वाळल्यानंतर तीची मुळ आणि काड्या जर घरात ठेवल्या तर साप पुन्हा तुमच्या घरात येणार नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




