बंगाल आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त निवडणुकीच्यादिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ राज्यातीलतृणमूल विरुद्ध भाजप समीकरणाचीच परीक्षा नव्हे तरनिवडणूक आयोगाच्या क्षमतेचीही कसोटी लागणार आहे.मतदार यादी वादात अडकणे आणि तरीही निवडणुकीच्यातारखा जाहीर होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे—त्याचवेळी संबंधित मतदार आणि राजकीय पक्षांकडूननिवडणूक आयोगाच्या कार्यालय व न्यायालयांमध्येआक्षेपांचा पूर आला आहे. याशिवाय दुसरा कोणताहीपर्याय नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 मेरोजी संपत आहे. घटनेनुसार त्यापूर्वी निवडणूक प्रक्रियापूर्ण करून नवीन विधानसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेचे नियम सोपे आहेत व निवडणूक आयोगाने गेल्या सात दशकांत एकापाठोपाठ एक राज्यांत कोणत्याही मोठ्या वादंगाविना सुरळीत व शांततेत निवडणुका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळीबंगालमधील प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी गोष्टम्हणजे निवडणुकीच्या अवघ्या पाच महिने आधीआयोगाने विशेष मतदार यादी (एसआयआर) सुरूकरण्याचा घेतलेला निर्णय. घुसखोर आणि अवैधमतदारांना वगळणे हे अधिकृत कारण देण्यात आले. परंतुनंतर आयोग स्वतःच या कामामुळे हतबल झाल्याचेदिसून आले. मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यावरूनआयोगाचा राज्य सरकारशी संघर्षही झाला. सध्याची परिस्थिती पागचा मतदार यादीतून अंदाजे 63लाख नावे वगळली आहेत. या गोंधळात भर घालतआयोगाने बंगालसाठी ‘न्यायप्रक्रियेअंतर् गत'' नावाचीएक विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या यादीतअंदाजे 60 लाख मतदारांची नावे आहेत. त्याची स्थितीसंशयास्पद मानली जात आहे. स्पेलिंगमधील चुका किंवावयातील किरकोळ तफावत यांसारख्या कारणांसाठीत्यांची छाननी केली जात आहे. आयोगाला खात्री वाटतनाही की ते खरे मतदार आहेत तोपर्यंत ते मतदानासाठीअपात्र मानले जातील. एसआयआर इतका वादातअडकला आहे की सर्वोच्च न्यायालयालाही त्यातहस्तक्षेप करावा लागला आहे. अनेक तज्ञांच्या मतेसर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणापासून दूर राहायला हवेहोते. कारण एसआयआर हे मुळात एक कार्यपालिकेचेकार्य आहे. तरीही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल याची खात्रीकरण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरघेतली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष न्यायिकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि याविशेष न्यायिक अधिकाऱ्यांना नामनिर्देशनपत्र मागेघेण्याच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी सर्व विवादसोडवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की 1.23कोटी मतदारांचे भवितव्य आणि मतदार यादीला अंतिमस्वरूप देणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनिवार्यझाले आहे. परंतु सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे, कारणहे काम प्रचंड मोठे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतचआयोगाने मध्यरात्री मुख्य सचिवांसह पाच वरिष्ठअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांनीएसआयआर प्रक्रियेदरम्यान सहकार्य केले नव्हते, असेमानले गेले. दरम्यान, पोलीस आणि गृह विभागांसहपश्चिम बंगाल प्रशासनाच्या जवळपास सर्व प्रमुखशाखांच्या प्रमुखांना बदलण्यात आले आहे. आर. एन.निवडणुका जवळ आल्याने रवी पश्चिम बंगालचेराज्यपाल झाल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झालेआहे. रवी यांची ओळख एक हस्तक्षेपवादी घटनात्मकअधिकारी म्हणून आहे. विशेषतः तामिळनाडूत त्यांचेराज्य सरकारशी वारंवार मतभेद झाले. यामुळे मुख्यमंत्रीएम. के. स्टॅलिन नाराज झाले.(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मतदार यादी वादात अडकणे आणि तरीहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर होणे, हीतशी दुर्मिळ गोष्ट आहे. संबंधित चिंतितमतदार व राजकीय पक्षांकडून निवडणूकआयोगाच्या कार्यालयांत आणिन्यायालयांत आक्षेपांचा पूर आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
- डॉ. विकास अग्रवाल यांचा कॉलम:निद्रानाश एक समस्या, वारंवार झोपमोड ही त्याहून मोठी समस्या
राजकीय
- राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला महत्त्वाचा संदेश: महाराष्ट्रासाठी वाद बाजूला ठेवून एकत्र या
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
- एलपीजीच्या वाढत्या किमती आणि संभाव्य तुटवडा: स्वयंपाकासाठीचे ५ आधुनिक व किफायतशीर पर्याय
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

संगमनेरमध्ये धक्कादायक घटना! 😡शाळेतून घरी जाणाऱ्या 10-12 वर्षांच्या मुलीवर थेट ॲसिड हल्ला 💔
पुण्यातील रिंग रोड प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे! 😳 #pmrda #punebatamya
लोकसभा का ठप्प झाली? संसदेतल्या गदारोळावर राहुल गांधींचं मोठं विधान… पाहा सविस्तर
देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल





















Subscribe to my channel



