Pandharpur News : मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे. येथील २४ गावे दुष्काळी भागात येतात. त्यामुळे या गावांसीठी महत्वाकांक्षी असलेल्या उपसा सिंचन योजनेसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. मागणी मान्य न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी आज घेतला आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने हा निर्णय घेतला नाही तर आम्ही राज्यपालांची भेट घेऊन या दुष्काळी भागाचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी मागणी देखील करणार असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी जाहीर केलं आले.
Jalgaon News : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची चाळीसगावला भेट |
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी २४ गावातील शेतकऱ्यांची आज पाणी परिषद पाठकळ येथे पार पडली.या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने या भागातील शेतकरी पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.
२००९ सालापासून या भागातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. दुष्काळी २४ गावातील शेतीसाठी राज्य सरकारने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु ही योजना फक्त कागदावरच आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत एक रुपयाचाही निधी मंजूर केला नाही.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी योजनेसाठी निधीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी निधी मंजूर करावा अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असाही इशारा पाणी परिषदेमध्ये देण्यात आला आहे. तसेच त्या भागाचा समावेश कर्नाटक राज्यामध्ये करावा अशी विनंती यांनी राज्यपालांना भेटून करणार असल्याचे पाणी परिषदेचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी जाहीर केले आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा