New Highway: नाशिक-पालघर प्रवास सुसाट, तयार होतोय १५४ किमींचा नवा महामार्ग; कुणाला होणार सर्वात जास्त फायदा?

image

२०२८ पासून या मार्गावर दररोज 10,000 पेक्षा अधिक वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महामार्गाच्या चौपटीकरणाचा निर्णय योग्य ठरेल. एन एच-160 ए हा संबंधित विभाग जो त्र्यंबकेश्वरहून पश्चिमेकडे मानोर आणि पालघरकडे जातो. एन एच-160 एला दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, एन एच-48 आणि पश्चिम किनारपट्टी तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांशी जोडतो. सध्या या मार्गावर सुमारे 4,500 वाहनं प्रति दिन ये-जा करतात. पण मध्यवर्ती मार्ग असलेल्या रस्त्याचे दुहेरीकरणासह सुधारणा झाल्यास मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा प्रवास अधिक सुरळीत होईल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *