
New Delhi : ‘‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या काळातच अटक का करण्यात आली, अटकेसाठी हीच वेळ का निवडली,’’ अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) केली आहे. या संदर्भात येत्या तीन मेपर्यंत म्हणणे मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला दिले आहेत.
केजरीवाल यांना मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) २१ मार्च रोजी ईडीने अटक केली आहे. ‘ही अटक बेकायदा असून कायद्याचे उल्लंघन करणारी आहे,’ अशा आशयाची याचिका मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्यासाठीच त्यांना अटक केल्याचा आरोप त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कोणताही पुरावा ईडीकडे नसताना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक कशी होऊ शकते, या मुद्याकडेदेखील त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
|
|
न्यायालयाचे सवाल
-
न्यायालयीन याचिकेशिवाय केजरीवालांविरोधात फौजदारी कारवाई सुरू आहे का?
-
‘पीएमएलए’चे कलम १९ केजरीवालांना कसे लागू केले?
-
केजरीवाल यांच्या विरोधात पहिल्यांदा नोटीस जारी केल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लावण्यात आला?
-
अगदी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक का?
आप आणि भाजपमध्ये ‘पोस्टर युद्ध’
आप आणि भाजपमध्ये दिल्लीत ‘पोस्टर युद्ध’ रंगले असून भाजपने लावलेल्या पोस्टरमध्ये सुनीता केजरीवाल यांचा उल्लेख ‘दिल्ली की राबडी देवी’ असा केला आहे. दुसऱ्या बाजूला ‘आप’नेही ‘आय लव्ह केजरीवाल, अंकल’ असे पोस्टर लावून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

