NCP Merger: लिखित प्रस्ताव येत नाही तोपर्यंत चर्चा शक्य नाही, विलिनीकरणाबाबत तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

image

सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'एक तर दादांच्या अकाली निधनानंतर राजकीय समिकरणं बदलल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी नव्याने त्यासंदर्भातील चर्चा सुरू व्हायची असेल तर समोरून प्रस्ताव आला पाहिजे. नेमकं विलिनीकरण कशापद्धतीने होणार?, काय अपेक्षित आहे?, काय अपेक्षित नाही? हे जर का समोरून आले तर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण बसून चर्चा करून. पण ते जर का आलेच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल. तो प्रस्ताव येऊ द्या तर खरं मग विलिनीकरणाच्या बाबतीत चर्चा करू. प्रस्ताव हा माध्यमांच्या मार्फत नको तर तो यायचा झाला तर अधिकृतच यावा लागेल.'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *