Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे. अंतरवाली सराटी गावात जाऊन आम्ही बैठक घेऊ तसेच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जालन्याच्या भांबेरी गावातून अंतरवाली सराटीकडे निघाला आहे. आज म्हणजेच सोमवारी दुपारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संचाबंदी उठवा मुंबईत येऊन दाखवतोच असं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
|
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील भांबेरी गावातून माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी ५ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त उभा केला आहे. ते आम्हाला मुंबईत जाऊ देणार नाहीत".
"मी मुंबईत जाण्याचा प्रयत्न केला, तर मराठा आंदोलकांना त्रास होईल. मी कोणत्याही मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे पोरांना त्रास होईल, असं मी वागणार नाही. आम्ही अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवू", असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.
दरम्यान, सागर बंगला सरकारी असून तिथे कुणीही येऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना "मला सागर बंगल्यावर बोलावून फडणवीसांनी मोठी चूक केली आहे", असं जरांगे यांनी म्हटलं आहे. संचारबंदी उठवा मुंबईमध्ये येऊन दाखवतोच, असं आव्हान जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
शहर
- Pune Crime : पुण्यात ताडी पिऊन तरुणाचा मृत्यू; महिलांचा रुद्रावतार, बाटल्यांसह अवैध दारु विक्रेत्यांचे दुकानं फोडली
- Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा
- Pune : ‘प्रधानमंत्री आवास’मध्ये किवळेत सदनिका, संमतीपत्र, कागदपत्रे सादर करण्याचे महापालिकेचे आवाहन
- Pune : पुण्यात रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा; जीवाणूसह विषाणू चाचणी सुविधा
महाराष्ट्र
- Kolhapur : धनगराच्या पालावर क्रांतीची नवी पहाट, मेंढ्या चारत चारत अभ्यास केला; कागलचा बिरोबा IPS झाला
- Dombivli : तीन मावस भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आज डोंबिवली बंद
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील नवदाम्पत्य काश्मीरमध्ये अडकले, पण अन्य पर्यटकांना देताहेत मदतीचा हात
- Pahalgam Terror Attack : सिंधू पाणी करार थांबवला, अटारी-वाघा बॉर्डर बंद; भारताचा पाकिस्तानवर 'कायदेशीर स्ट्राइक', सरकारने घेतले ५ मोठे निर्णय
गुन्हा
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
- Pune : दुकानातून फक्त अंतर्वस्त्र चोरायचा, पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या, ७ लाखांचे कपडे हस्तगत
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam Terror Attack : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर,
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त
- INS Surat : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणीची तयारी, त्याआधीच भारताने आएनएस सूरत समुद्रात उतरवले
- Pahalgam Attack : आमच्या नावाखाली दहशतवाद नको; नागरिकांचा दहशतवाद्यांना इशारा; हल्ल्याच्या निषेधार्थ बंद..