Maharashtra Loksabha Election Result : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या  अनेक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार विजयी झाले आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्य सरकारने केलली कामं आणि मोदी सरकारने १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती या विजयामध्ये मतदारांनी दिली आहे.', असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Anil Deshmukh : भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार, अनिल देशमुखांचा जोरदार हल्लाबोल

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. 'मोदी द्वेषाने पछाडलेले लोकं मोदींना तडीपार करण्याचे काम करत होते. जे तडीपाराची भाषा करत होते त्यांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केले आहे.', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply