Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक २०० पैक्षा अधिक उमेदवार निवडुण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.
केंद्रात एनडीए मध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देऊन भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होऊ शकतो.
इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्य नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समिकरण कायम ठेवले होते. त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये... असं राजकिय समिकरण मजबूत होताना दिसत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक गेले पाच वर्षे सातत्याने करत आहेत. मात्र, भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिध्द करण्यासाठी भाजपचं नियोजन. आहे त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.
राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी, सन्मान भाजपकडून दिला जातो, केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या, साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीचें वागणूक मिळते, हा संदेश जनतेत, विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
शहर
- Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, चौघांच्या सामूहिक आत्महत्येने भिवंडी हादरले
- Mumbai Local : रविवारी मुंबईकरांचा प्रवासाचा खोळंबा, लोकल मोटरमन संपाच्या तयारीत
- Pune : पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात, मर्सिडीजनं दुचाकीला उडवलं; घटनास्थळावरील फोटो पाहुन उडेल थरकाप | Pune Accident
- Pune : दुबईहून पुण्यात आला, विमानतळावरच व्यवसायिकाच्या बॅगमधून चोरी
महाराष्ट्र
- Maharashtra : बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur
- NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ
- Dam Water Level : नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक?
- Maharashtra : घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट ९ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.....
गुन्हा
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pahalgam : पाकिस्तानचा बुरखा फाटला, पहलगाममध्ये पुरावे सापडले, लष्कर ए तोयबा अन् ISI ने कट रचला, NIA च्या तपासात खुलासा
- Gujarat : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई; पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात!
- Pahalgam Terror Attack : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर,
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त