Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक २०० पैक्षा अधिक उमेदवार निवडुण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.
केंद्रात एनडीए मध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देऊन भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होऊ शकतो.
इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्य नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समिकरण कायम ठेवले होते. त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये... असं राजकिय समिकरण मजबूत होताना दिसत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक गेले पाच वर्षे सातत्याने करत आहेत. मात्र, भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिध्द करण्यासाठी भाजपचं नियोजन. आहे त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.
राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी, सन्मान भाजपकडून दिला जातो, केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या, साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीचें वागणूक मिळते, हा संदेश जनतेत, विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
शहर
- Mumbai : एमएचटी सीईटीच्या पीसीबी गटातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्रे, ११ हजार विद्यार्थ्यांनाच अन्य जिल्ह्यांमध्ये केंद्र
- Pune : पक्षकारांना जुने दस्त मिळण्याची सुविधा, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, ७५ हजार दस्तांची यादी
- Pune : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद
- Pune : जुन्या राममंदिराला नूतनीकरणाची नवी झळाळी
महाराष्ट्र
- Solapur : माजी सैनिकाचे घर फोडून साडेसात लाखांचा ऐवज लंपास
- Manikrao Kokate : “सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची टीका
- Pune : टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या
- Mumbai : माहुलमधील घरे घेता का घरे…पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद, नऊ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान