Lok Sabha Election 2024 :
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे मतदानासाठी लोकांची लगबग सुरू आहे. अशात मतदानादिवशी सकाळी मतदान करून सुट्टीवर जाण्याचा प्लॅनही लोक ठरवत आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. लोकसभा निवडणुका एकूण 7 वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहेत. त्यानंतर ४ जून रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.
वर्षभरात अनेक सार्वजनिक सुट्ट्या असतात. काही मोठे विकेंडसुद्धा असतात. पण या सगळ्या सुट्ट्यांमध्ये मतदानाची सुट्टीही फिक्स असते. कर्मचारी सरकारी असो वा खासगी त्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. पण ही सुट्टी देणं कंपनीला बंधनकारक आहे का?
एखादा व्यक्ती मतदान करून कामावर जाऊ शकत असेल तर त्याला सुट्टीची आवश्यकता आहे का? कंपनीमध्ये कितीही वर्कलोड असला तरी मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावीच लागते, यामागील कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
|
मतदानाच्या सुट्टीबद्दल कायदा काय सांगतो
संविधानानुसार कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान करण्याचा हक्क प्रत्येकाला बजावावा लागतो. लोकप्रतिनिधी कायदा १९५१, (RP) नुसार. प्रत्येक कंपनीने मतदान होत असलेल्या भागात मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार, मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी रजा द्यावी आणि त्या दिवसाचा पूर्ण पगार कंपनीने द्यावा लागतो.
काही मतदारांच्या बाबतीत मतदान गावी असेल तर तिकडे रात्रभर प्रवास करून जावे लागते. आणि मतदान करून पुन्हा कामाच्या ठिकाणी यावे लागते. तेव्हा, या सगळ्या प्रवासाला सुट्टी लागते. त्यामुळेच कंपनीने सुट्टी जाहीर करावी लागते.
एखादी कंपनी सुट्टी देत नसेल तर...
ECI किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतात. तुम्ही तक्रार केली तर संबंधिक कंपनीवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे, कंपनीही अडवणूक न करता सुट्टी जाहीर करते.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं