Indian Railway : राज्यातील १७ रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला, १३२ स्टेशन हायफाय होणार, वाचा A टू Z माहिती

image

अमृत भारत स्थानक या प्रकल्पांतर्गत १३३७ स्थानके निश्चित

देशभरात या योजनेअंतर्गत १३३७ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील १३२ स्थानके आहेत. यात अहिल्यानगर , अजनी, अकोला, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, भुसावळ, चंद्रपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे), दौंड, देहू रोड, गोंदिया, जळगाव, कल्याण, कुर्ला, लोणावळा, मुंबई सेंट्रल, नाशिक रोड, पनवेल, पुणे जंक्शन, सोलापूर, ठाणे आणि वाठार यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *