India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

image

पण हार्दिकने फरहानला बाद केलं आणि त्याला खातेही उघडू दिले नाही. अंपायरनं बाद करार देताच एकच जल्लोष झाला. त्यावेळी हार्दिकच्या फलंदाजीवर नाराज झालेला गौतम गंभीर खूश झाला. त्याने आनंदाने टेबलावर हात मारत टाळ्या वाजवल्या.

हार्दिकच्या बाद झाल्यानंतर गंभीरची रिअॅक्शन

भारताने १४ षटकांत दोन गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. त्यावेळी १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅम अयुबने तिलक वर्मा बाद केलं. तिलकने २४ चेंडूत २५ धावांची संथ खेळी केली. तो अयुबच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत झाला. त्यानंतर मैदानावर हार्दिक पांड्याला, तो मोठे फटके मारून आणि सूर्यकुमार यादवसोबत शेवटच्या ५ षटकांत भारताला उत्तम धावसंख्या मिळवून देईल. टीम इंडियाचा धावफलक वेगाने धावेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *