IND vs AUS : स्मृती मंधानाची शतकाची संधी हुकली, पण काही विक्रम केले नावावर

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात तीन सामन्यांच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 159 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना भारताने 17 धावांनी जिंकला. या सामन्यात स्मृती मंधानाची खेळी महत्त्वाची ठरली. (Photo- BCCI Women Twitter)



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *