
Ambernath : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूर जवळील एमआयडीसी बारवी धरण जून महिन्यातच ५० टक्के भरले आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणात मागील वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा साठा झाला आहे. यामुळे ठाणे जिल्हा वासियांची चिंता मिटली आहे.
बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह, ठाणे, कल्याण- डोंबिवली, मीरा- भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणीपुरवठा होत असल्याने आजच्या घडीला धरण ५० टक्के क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांची चिंता मिटली आहे. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे वर्णातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
|
|
गतवर्षीपेक्षा दुप्पट भरले धरण
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात ९९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण २५.३६ टक्के भरलं होतं. मात्र आज बारावी धरणात ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अशाच प्रकारे बारवी धरणात पाऊस सुरू राहिला; तर लवकरात लवकर बारवी धरण विक्रमी वेळेत भरण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
पालघर : पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. मात्र आज पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरीही पुन्हा पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार, तर काही भागात अति मुसळधार पाऊ
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

