बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

image

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव ,सुसर्दा, शिवाझीरी नारदु या रस्त्याने प्रवास करत असलेल्या पिकअपचा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअप पन्नास फूट दरीत कोसळून उलटल्याची घटना घडली आहे. अपघातात पिकअपमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित दहा ते बारा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णवाहिकेने धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *