
पुणे : दिल्ली येथे २८ वर्षीय श्रद्धाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते.
सध्या वातावरण फार खराब असून या काही गोष्टी एका दिवसात घडलेल्या नाहीत.या गोष्टीला कोणाची तरी उदासीनता आणि उदारमतवाद कारणीभूत आहे. प्रत्येकाने आपापली विचारसरणी तपासून घ्यावी.अशी गांभीर परिस्थिती निर्माण झाली असून आपला देश वाचवयाचा आहे.आपल्या देशातील माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या आहेत.तसेच मानवतेच्या विरोधात असलेले जे घटक आहेत.त्याबद्दल आपण सावधगिरीची पाऊल उचलली पाहिजे. तसेच संस्कार हे फार महत्त्वाचे असून याकरीता पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहिले अशी भूमिका एकबोटे यांनी यावेळी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारकडून मला एक अपेक्षा होती.ज्या प्रकारे अफजल खानाच्या थडग उचकटून काढल. त्याप्रमाणे लव जिहाद बाबत कायदा होईल.परंतु ती अपेक्षा अद्याप ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लव जिहाद विरुद्ध आणि मानवतेच्या मूल्यांना काळिमा फासणारे जे घटक आहेत.त्याची दखल घेऊन, एक चांगला कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा.अशी मागणी राज्याच्या जनतेच्या वतीने मी राज्य सरकारकडे करीत आहे. मात्र सर्व गोष्टी कायद्याने घडणार नाही.त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.कोणीही प्रेमाच्या खोट्या जाळयात फसू नये.हिंदू धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्याची गरज आहे. तसेच लव जिहाद विरोधात राज्य सरकारने कायदा करावा, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. मस्तानीला धर्म पत्नी करणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा आदर्श ठेवून हिंदू धर्म वाढवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. त्यावर मिलिंद एकबोटे म्हणाले की, मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर बोलणार नाही.पण छत्रपती शिवाजी महाराज हे पुढील पाच हजार वर्षासाठी आदर्शच असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




