ऐन T20 वर्ल्ड कपदरम्यान BCCI चा मोठा निर्णय; भारतीय क्रिकेटपटूंना सोबत फॅमिली घेऊन जाता येणार नाही!

image

खेळाडूंसाठी एक विशेष नियम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ व्यवस्थापनाने क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मागितली होती.त्यावर बीसीसीआयने यावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, पण त्यांनी यासाठी एक कालमर्यादा निश्चित केलीय. बोर्डाच्या नियमांनुसार, खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त १४ दिवस राहू शकतात.

हा नियम फक्त परदेश दौऱ्यासाठी आहे. यासाठीही एक अट ठेवण्यात आलीय. कोणताही परदेश दौरा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळाचा असावा. दरम्यान आता टी-२० विश्वचषक भारतात होत आहे आणि तो एक महिना चालणार आहे, म्हणून बोर्डाने संघ व्यवस्थापनाची विनंतीला फेटाळून लावलंय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *