
Palghar-Nashik Highway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्वाचे प्रकल्प मानले जातात. या दोन्ही प्रकल्पांचे मोठ्या वेगाने कामे सुरु आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरु असताना राज्यात १८०२० कोटींचा नाशिक ते पालघर महामार्ग उभारला जात आहे. या मेगा प्रोजेक्टमुळे नाशिक ते पालघर या दोन्ही जिल्ह्यांचा ४ तासांचा प्रवास आता अवघ्या एका तासात होणार आहे.
वाढवण बंदर आणि नाशिक जिल्ह्याचं अंतर कमी करण्यासाठी द्रुतगती महामार्ग बांधला जात असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा ११८ किमी लांबीचा महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हाच महामार्ग पुढे मुंबई-सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. यानंतर चारोटी-इगतपुरीदरम्यान एकूण ८५.३८ किमी लांबी मार्गापर्यंत पुढे जाणार आहे.
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग आहे. हा एकूण ७०० किलोमीटरपेक्षा मोठा आहे. हा महामार्ग मुंबई ते नागपूरला जोडला जातो. समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यांना जोडला जातो. तसेच ३९० गावातून हा महामार्ग जातो. दुसरीकडे दिल्ली-मुंबई महामार्गामुळे २४ तासांचा प्रवास १२ तासांत पूर्ण होणार आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे ८ पदरी असल्याची माहिती मिळत आहे .
|
Parali News : माधव जाधव मारहाण प्रकरण; तीन महिन्यांनंतर गुन्हा नोंद, पोलीस गार्डचा नोंदविला जबाब |
दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई-वडोदरा-जेएनपीटी बंदराला जोडणारा देखील मार्ग आहे. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे आणि दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण ६ किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जातोय. समृद्धी महामार्ग संपल्यावर जोड रस्त्यावरून वसई,विरार,डहाणू, सूरतमार्ग वडोदरा आणि तिथून हा मार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे. दोन्ही महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार आहेत.
नाशिकला पालघर वाढवण बंदराशी जोडण्यासाठी नवा महामार्ग बांधला जात आहे. पालघर आणि नाशिकमधील एकूण ४२ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. पालघरमधील जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतून प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक, आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच रोजगाराच्याही सधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी १८०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




